नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा ज्वालामुखी! बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली महामोर्चा, सरकारला अल्टिमेटम – कर्जमाफीशिवाय माघार नाही! LIVE UPDATE

नागपूरमध्ये सध्या शेतकऱ्यांचा प्रचंड संताप उफाळून आला आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्याचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी वर्धामार्गे नागपूरमध्ये प्रवेश करत ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना अनुदान आणि इतर अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी नागपूरमध्ये पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी वर्धा रोडवर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी वाहतुकीचा संपूर्ण […]

Continue Reading

मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय: ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ला हिरवा कंदील वाशिमच्या सुविदे फाउंडेशनला ३० वर्षांसाठी जमीन,

महाराष्ट्र शासनाच्या मंगळवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीतील निर्णयांचा परिणाम शिक्षण, पायाभूत सुविधा, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि उद्योग क्षेत्रावर होणार आहे. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे वाशिम जिल्ह्यातील सुविदे फाउंडेशन, रिसोड यांना मौजे करडा (ता. रिसोड) येथील २९.८५ हेक्टर जमीन पुढील ३० वर्षांसाठी नाममात्र एक […]

Continue Reading

मनुबाई गावात आगामी जिल्हा परिषद निवडणुका 2025 संदर्भात चर्चा – पुष्पाताई गायकवाड यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात

मनुबाई ( जि.बुलढाणा ):आगामी जिल्हा परिषद निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर मनुबाई गावात राजकीय चर्चा रंगत चालल्या आहेत. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार सौ. पुष्पाताई संतोष गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत गावात चर्चा करण्यात आली.या बैठकीत पुष्पाताईंचे पती श्री. संतोषराव गायकवाड यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी मनुबाई गावचे प्रथम नागरिक श्री. संदीप भाऊ वायाळ, माननीय राजूभाऊ सवडतकर, तसेच […]

Continue Reading

फक्त 3 मच्छरामुळे आईसलँड मध्ये उडाली खळबळ!

आईसलँड हा जगातील एकमेव देश म्हणून ओळखला जातो जिथे आजवर एकाही डासाचे अस्तित्व आढळले नव्हते. परंतु अलीकडे या शांत आणि थंड देशात तीन डास आढळल्याने खळबळ उडाली आहे. आईसलँडच्या दक्षिण भागात एका व्यक्तीने एका कापडावर एक मादी डास आणि दोन नर डास पाहिले. शास्त्रज्ञांनी तपास केल्यानंतर हे खरेच डास असल्याचे निश्चित केले आणि त्यामुळे “आईसलँड […]

Continue Reading

LIC चे 34 हजार कोटी सरकारने अदानींच्या फायद्यासाठी दिले ? वॉशिंग्टन पोस्टचा स्फोटक दावा, देशभरात खळबळ

अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानंतर भारतात पुन्हा एकदा अदानी समूह आणि केंद्र सरकार यांच्यावरील संबंधांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (Life Insurance Corporation of India) हिने सुमारे 3.9 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 34,251 कोटी रुपये, अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये […]

Continue Reading

पुन्हा चक्रीवादळाचा धोका! पाऊस थांबणार नाही..? डख आणि तोडकर काय म्हणाले जाणून घ्या

पुन्हा चक्रीवादळाचा धोका! राज्यात पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत महाराष्ट्रात ऑक्टोबर संपत आला असला तरी पाऊस काही थांबण्याची शक्यता नाही. हवामान विभाग आणि हवामानतज्ज्ञांनी पुन्हा चक्रीवादळाचा धोका व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढचे काही दिवस राज्यात हवामान ढगाळ राहून वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरूच राहणार आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव […]

Continue Reading

तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होणार ? शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ? नागपूरमध्ये लाखो शेतकऱ्यांचं आंदोलन 28 ऑक्टोबरपासून

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याच्या सरकारच्या आश्वासनावर आता शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. 28 ऑक्टोबरपासून नागपूरमध्ये ‘शेतकरी कर्जमाफी आंदोलन’ उभारले जाणार आहे. या आंदोलनामध्ये लाखो शेतकरी सहभागी होणार असून, मागणी एकच — “कर्जमुक्तीचा ठोस निर्णय घ्या!” अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत शेतकऱ्यांनी थेट प्रश्न विचारले. “32 हजार […]

Continue Reading

२५ वर्षीय युवकाचा अंढेरा मध्ये पुन्हा खुलेआम खून!

अंढेरा देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आज सायंकाळी पुन्हा एकदा खुलेआम खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, असोला बुद्रुक येथील आकाश चव्हाण (वय २५) याचा अयान नावाच्या तरुणाने चाकूने वार करून निर्घृण खून केला. ही […]

Continue Reading

धक्कादायक: वडिलांच्या रागातून दोन जुळ्या मुलींचा गळा कापूनअमानुष खून!

अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक आणि हृदय द्रव करणारी घटना उघडकीस आली आहे. रुई (जि. वाशिम) येथील राहणारा राहुल चव्हाण, जो पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करतो, त्याने आपल्या दोन जुळ्या मुलींचा रागाच्या भरात गळा कापून खून केला आहे. ही घटना ऐकून संपूर्ण परिसर हादरलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण आपल्या पत्नी आणि दोन […]

Continue Reading

हातावर लिहिलं पोलीसांचं नाव आणि केली आत्महत्या – काय घडलं त्या साताऱ्यातील महिला डॉक्टर सोबत?

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी गुरुवारी रात्री टोकाच पाऊल उचलत आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलीस यंत्रणेत खळबळ माजली आहे. डॉक्टर मुंडे यांच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळली आणि त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावं थेट नमूद करण्यात आली आहेत. त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी […]

Continue Reading