महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू

बारामती, प्रतिनिधी — मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या एका खासगी विमानाचा लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला सकाळी साधारण ८:४५ ते ९:०० या वेळेत बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना विमानाला अचानक आग लागली आणि ते कोसळले. या अपघातात विमानातील अजित पवारांसह सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त पीटीआय … Read more

महाडीबीटीवरील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: कृषी यंत्रीकरण योजनेसाठी 50 कोटींचा निधी मंजूर

राज्यात महाडीबीटी अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजनेसाठी 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास 23 जानेवारी 2026 रोजी मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात कृषी यंत्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अनेक शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात येऊन त्यांनी यंत्र–अवजारे खरेदी केली असून, बिल-चलान अपलोड करून … Read more

दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेत मोठा बदल; नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्यास शासनाची मंजुरी

राज्यातील भूमिहीन व अल्पभूधारक कुटुंबांना जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान देणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) आज 23 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेची सुरुवात 2005 मध्ये करण्यात आली असून, … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्यात नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आला आहे. पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना आता थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने राबवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत बँकांमार्फत लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून केसीसी धारक शेतकऱ्यांना ४ टक्के व्याज सवलत दिली जाते, तर … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रित ४००० येणार…?

राज्यातील शेतकरी थकीत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असतानाच, अलीकडे एक महत्त्वाची बातमी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांतून शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे मिळून थेट 6,000 रुपये खात्यात जमा होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या चर्चांमागील सत्य वेगळे … Read more

राज्यात 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा; 5 फेब्रुवारीला मतदान

महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. यामुळे संबंधित निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात राशनऐवजी अनुदान जमा होण्यास सुरुवात…?

मराठवाडा व विदर्भातील 14 जिल्ह्यांतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले शेतकरी रेशनऐवजी देण्यात येणारे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत प्रति रेशन कार्ड, प्रति लाभार्थी, प्रति महिना 170 रुपये … Read more

या जिल्ह्यांमध्ये15 जानेवारीपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होण्याचे संकेत

प्रतिनिधी | शेती अपडेट राज्यातील खरीप हंगामासाठीची अंतिम पैसेवारी एकामागून एक जाहीर होत असून अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळसह बहुतांश जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्रता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 🔹 बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील 1420 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून … Read more

सिंचनाला मोठा प्रतिसाद; शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी 90% पर्यंत अनुदान

प्रतिनिधी | कृषी बातमी महेश म्हस्के (पाटील) राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 7,201 पेक्षा अधिक गावांमध्ये राबवला जाणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2.0) शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सूक्ष्म सिंचनावर विशेष भर देण्यात आला असून ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात आहे. या योजनेअंतर्गत पाच हेक्टरपर्यंत जमीनधारणा … Read more

ग्रामपंचायत कर थकबाकीवर मोठा दिलासा 50% करमाफी जाहीर

प्रतिनिधी | ( महेश म्हस्के पाटील ) ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराची थकबाकी असलेल्या निवासी मालमत्ताधारकांसाठी महाराष्ट्र शासनाने थेट 50 टक्के करमाफी जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना एकूण थकबाकीपैकी निम्मी रक्कम भरल्यास उर्वरित 50 टक्के रक्कम पूर्णतः माफ केली जाणार आहे. कोणती आहे योजना? महाराष्ट्र शासनाने 13 … Read more