महाराष्ट्रात राष्ट्रीय खाद्य तेल अभियान 2025 अंतर्गत १००% अनुदानावर भुईमूग बियाण्याचे वितरण!

🔹 कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ? भुईमूग उन्हाळी हंगामासाठी राज्यातील खालील ८ जिल्हे निवडले आहेत: या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना १००% अनुदानावर बियाणे मिळणार आहे. 🔹 अर्ज कुठे करायचा? शेतकऱ्यांनी महाडीबीटी Farmer Scheme Portal वर “बियाणे व कीडनाशके” या घटकाखाली अर्ज करायचा आहे. 🔹 किती बियाणे मिळणार? 🔹 100% अनुदान म्हणजे काय? भुईमूग बियाण्याचा दर ₹114 प्रति … Read more

“माझी लाडकी बहीण योजनेचा थकीत हप्ता अखेर मंजूर – 263 कोटींच्या निधीला हिरवा कंदील, लाखो महिलांना दिलासा!”

राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी अतिशय सुखद आणि दिलासादायक अपडेट समोर आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (माझी लाडकी वाहिण) योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा थकलेला हप्ता वितरणासाठी राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. आज ८ डिसेंबर २०२५ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून यासंदर्भातील अधिकृत जीआर जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, एससी प्रवर्गासाठी आवश्यक … Read more

शेतकऱ्यांनो तुमच्याकडे हे नसल्यास पीएम किसानचा 22वा हप्ता मिळणार नाही; शासनाचे महत्त्वाचे निर्देश

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत देण्यात येणारा 22 वा हप्ता आता फक्त फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच वितरित करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आपला फार्मर आयडी तयार केलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी काढणे अत्यावश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासनाने विसावा हप्ता वितरित करण्यापूर्वीच फार्मर आयडीवर आधारित … Read more

विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प (VMDDP) टप्पा–2 : अर्जांची मंजुरी प्रक्रिया सुरु – राज्यातील शेतकऱ्यांत उत्साह

राज्यातील दुग्ध विकासाला गती देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा–2 अंतर्गत अर्जांची मंजुरी प्रक्रिया सुरू झाली असून शेतकरी व हितग्राही यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांतील 192 तालुके आणि 24,657 गावांमध्ये ही महत्त्वाची योजना राबवली जात आहे. या योजनेबाबतची संपूर्ण माहिती, अर्जाची स्थिती तसेच लाभार्थी यादी पाहण्यासाठी अधिकृत vmdp.com या पोर्टलवर … Read more

कृषीमंत्र्याची मोठी घोषणा शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना महाडीबीटी वर

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय बरणे यांनी जाहीर केले आहे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना आता महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यापासून अनुदान मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार असून, कागदपत्रे अपलोड करणे, पडताळणी आणि अनुदान वितरण सर्व काही … Read more

डिजिटल सातबारा, ८-अ आणि फेरफार उतारे कायद्याने वैध तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची आवश्यकता नाही.

महाराष्ट्राच्या महसूल विभागाने ऐतिहासिक पाऊल उचलत राज्यातील जमिनीशी संबंधित सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज — सातबारा उतारा (७/१२), ८-अ उतारा आणि फेरफार उतारा — यांना डिजिटल स्वरूपात अधिकृत कायदेशीर मान्यता दिली आहे. यानंतर या उताऱ्यांवर तलाठ्याची सही किंवा शिक्क्याची गरज राहणार नाही. महसूल विभागाच्या नव्या निर्णयानुसार, डिजिटल दस्तऐवजांवर डिजिटल सही, क्यूआर कोड, आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक … Read more

धक्कादायक! अतिवृष्टी अनुदानात मोठा घोळ – याद्या थांबल्या, हजारो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत!

राज्यात अतिवृष्टी अनुदान वितरणातील गोंधळ दिवसेंदिवस वाढतो आहे. 21 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्व जिल्ह्यांना अनुदान वितरणाची गती वाढवण्याचे तसेच पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ऑनलाइन प्रकाशित करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडली असून अनेक जिल्ह्यांत 30% ते 50% अनुदान अजूनही वितरित झालेले नाही. गेल्या तीन–चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या लाभार्थी … Read more

कांदा चाळ अनुदानातील गोंधळ — शेतकऱ्यांची संभ्रमावस्था वाढली!

कांदा चाळ अनुदानाबाबत 26 नोव्हेंबर 2025 रोजी शासनाचा जीआर आला. या जीआरमध्ये 2023 मधील अखर्चित निधी वापरण्याची मंजुरी देण्यात आली. पण त्यात “एकात्मिक फलोत्पादन अभियान” अंतर्गत 4000 रु./मेट्रिक टन असा नवीन उल्लेख दिसतो, ज्यामुळे मोठा गोंधळ तयार झाला आहे.कारण :पूर्वी अनुदान ₹3750/टन होतं — परवडत नसल्याने ते वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. तर मार्गदर्शक सूचनांनुसार PMP … Read more

खरीप 2025 : शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाला 1 वर्ष स्थगिती

अतिवृष्टी पूरग्रस्त 282 तालुक्यांसाठी मोठा निर्णय राज्यात खरीप 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी-पूरामुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी महत्त्वाचा निर्णय घेतला. बाधित शेतकऱ्यांचे अल्पमुदत पीक कर्ज मध्यम मुदतीत रूपांतर केले जाईल तसेच पीक कर्ज वसुलीला 1 वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे. हा निर्णय राज्यातील 29 जिल्ह्यांतील 282 बाधित तालुक्यांना लागू राहील. या … Read more