५ ऑगस्ट मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ७ धडाकेबाज निर्णय राज्यात मोठे बदल होणार!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली घेतलेली बैठक, तरुणांपासून ते कामगारांपर्यंत महत्त्वाचे निर्णय ५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, जे राज्यातील उद्योजक, नागरी सुविधा, कामगार, वसतिगृहे आणि आरोग्य यांवर थेट परिणाम घडवणारे ठरणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच विविध विभागांचे मंत्री या बैठकीस उपस्थित होते. […]
Continue Reading