दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेत मोठा बदल; नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्यास शासनाची मंजुरी
राज्यातील भूमिहीन व अल्पभूधारक कुटुंबांना जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान देणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) आज 23 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेची सुरुवात 2005 मध्ये करण्यात आली असून, … Read more