भारताचा आयटी सेक्टर: मध्यमवर्गाचे स्वप्न की तुटलेली आशा?
भारतातील आयटी सेक्टर (IT Sector in India) हा फक्त नोकरी मिळवण्याचा मार्ग नव्हता, तर तो संपूर्ण भारतीय मध्यमवर्गासाठी एक मोठं स्वप्न होतं. 1990 नंतर जसं भारतात आर्थिक सुधारणा झाल्या, तसंच Y2K संकट आलं आणि जगभरातील कोडिंगसाठी स्वस्त पण कुशल मनुष्यबळ लागलं. याच वेळी भारताने संधी साधली. TCS, Infosys, Wipro सारख्या कंपन्यांनी जागतिक बाजारात आपलं वर्चस्व … Read more