नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा ज्वालामुखी! बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली महामोर्चा, सरकारला अल्टिमेटम – कर्जमाफीशिवाय माघार नाही! LIVE UPDATE

नागपूरमध्ये सध्या शेतकऱ्यांचा प्रचंड संताप उफाळून आला आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्याचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी वर्धामार्गे नागपूरमध्ये प्रवेश करत ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना अनुदान आणि इतर अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी नागपूरमध्ये पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी वर्धा रोडवर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी वाहतुकीचा संपूर्ण […]

Continue Reading