स्थानिक स्वराज्य निवडणुका पुन्हा लांबणार? सुप्रीम कोर्टाचे आदेश, राजकीय समीकरणात मोठा बदल!

कोणाला फायदा कोणाला तोटा..? स्थानिक स्वराज्य निवडणुका पुन्हा लांबणार? सुप्रीम कोर्टाचे आदेश, राजकीय समीकरणात मोठा बदल! राज्यात गेल्या काही महिन्यांत ‘स्थानिक स्वराज्य निवडणुका’ हा चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात निर्माण झालेला कलह, मतदार याद्यांतील वाद आणि ईव्हीएम-वीव्हीपॅटच्या तांत्रिक प्रश्नांमुळे निवडणुकांना अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. अनेक नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांचा कार्यकाळ उलटून त्याठिकाणी … Read more

‘एक रुपयात विमा’ योजना बंद – सरकारचा डाव समजून घ्या

2025 च्या खरीप हंगामात महाराष्ट्रातील पीक विमा योजनेत एक धक्कादायक घसारा दिसून आला आहे — तब्बल 97 लाख अर्ज कमी झालेत! 2024 मध्ये 1 कोटी 67 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते, तर 2025 मध्ये हेच आकडे फक्त 70 लाखांवर आलेत. सरकार याला “बोगस अर्ज थांबले” असं म्हणतं, पण शेतकऱ्यांचं म्हणणं वेगळंच आहे — “आता भरपाईच … Read more