नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा ज्वालामुखी! बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली महामोर्चा, सरकारला अल्टिमेटम – कर्जमाफीशिवाय माघार नाही! LIVE UPDATE

नागपूरमध्ये सध्या शेतकऱ्यांचा प्रचंड संताप उफाळून आला आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्याचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी वर्धामार्गे नागपूरमध्ये प्रवेश करत ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना अनुदान आणि इतर अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी नागपूरमध्ये पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी वर्धा रोडवर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी वाहतुकीचा संपूर्ण […]

Continue Reading

पुन्हा चक्रीवादळाचा धोका! पाऊस थांबणार नाही..? डख आणि तोडकर काय म्हणाले जाणून घ्या

पुन्हा चक्रीवादळाचा धोका! राज्यात पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत महाराष्ट्रात ऑक्टोबर संपत आला असला तरी पाऊस काही थांबण्याची शक्यता नाही. हवामान विभाग आणि हवामानतज्ज्ञांनी पुन्हा चक्रीवादळाचा धोका व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढचे काही दिवस राज्यात हवामान ढगाळ राहून वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरूच राहणार आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव […]

Continue Reading