2017 कर्जमाफीतील 6.56 लाख शेतकरी अजूनही वंचित

हिवाळी अधिवेशनात मोठा खुलासा समिती स्थापन; 5,975 कोटींची गरज 2017 च्या कर्जमाफीपासून 6 लाख 56 हजार शेतकरी वंचित असल्याचे सरकारने अधिवेशनात मान्य केले. या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी 5,975 कोटी रुपये लागणार असल्याची माहिती सहकार मंत्र्यांनी दिली. कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025 रोजी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर प्रक्रिया राबवली … Read more