LIC चे 34 हजार कोटी सरकारने अदानींच्या फायद्यासाठी दिले ? वॉशिंग्टन पोस्टचा स्फोटक दावा, देशभरात खळबळ

अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानंतर भारतात पुन्हा एकदा अदानी समूह आणि केंद्र सरकार यांच्यावरील संबंधांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (Life Insurance Corporation of India) हिने सुमारे 3.9 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 34,251 कोटी रुपये, अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये … Read more

पुन्हा चक्रीवादळाचा धोका! पाऊस थांबणार नाही..? डख आणि तोडकर काय म्हणाले जाणून घ्या

पुन्हा चक्रीवादळाचा धोका! राज्यात पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत महाराष्ट्रात ऑक्टोबर संपत आला असला तरी पाऊस काही थांबण्याची शक्यता नाही. हवामान विभाग आणि हवामानतज्ज्ञांनी पुन्हा चक्रीवादळाचा धोका व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढचे काही दिवस राज्यात हवामान ढगाळ राहून वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरूच राहणार आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव … Read more

तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होणार ? शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ? नागपूरमध्ये लाखो शेतकऱ्यांचं आंदोलन 28 ऑक्टोबरपासून

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याच्या सरकारच्या आश्वासनावर आता शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. 28 ऑक्टोबरपासून नागपूरमध्ये ‘शेतकरी कर्जमाफी आंदोलन’ उभारले जाणार आहे. या आंदोलनामध्ये लाखो शेतकरी सहभागी होणार असून, मागणी एकच — “कर्जमुक्तीचा ठोस निर्णय घ्या!” अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत शेतकऱ्यांनी थेट प्रश्न विचारले. “32 हजार … Read more

२५ वर्षीय युवकाचा अंढेरा मध्ये पुन्हा खुलेआम खून!

अंढेरा देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आज सायंकाळी पुन्हा एकदा खुलेआम खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, असोला बुद्रुक येथील आकाश चव्हाण (वय २५) याचा अयान नावाच्या तरुणाने चाकूने वार करून निर्घृण खून केला. ही … Read more

धक्कादायक: वडिलांच्या रागातून दोन जुळ्या मुलींचा गळा कापूनअमानुष खून!

अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक आणि हृदय द्रव करणारी घटना उघडकीस आली आहे. रुई (जि. वाशिम) येथील राहणारा राहुल चव्हाण, जो पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करतो, त्याने आपल्या दोन जुळ्या मुलींचा रागाच्या भरात गळा कापून खून केला आहे. ही घटना ऐकून संपूर्ण परिसर हादरलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण आपल्या पत्नी आणि दोन … Read more

हातावर लिहिलं पोलीसांचं नाव आणि केली आत्महत्या – काय घडलं त्या साताऱ्यातील महिला डॉक्टर सोबत?

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी गुरुवारी रात्री टोकाच पाऊल उचलत आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलीस यंत्रणेत खळबळ माजली आहे. डॉक्टर मुंडे यांच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळली आणि त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावं थेट नमूद करण्यात आली आहेत. त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी … Read more

पुण्याच्या 16 वर्ष्याच्या मुलाने बनवली 16 कोटींची कंपनी: मीत देवरे आणि त्याची ‘डेनी बाईक’ची अफाट कामगिरी!

पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील फक्त 16 वर्षांचा तरुण मीत देवरे आज देशभर चर्चेत आला आहे. एवढ्या लहान वयात त्याने तयार केलेल्या ‘डेनी बाईक’ या इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे व्हॅल्युएशन तब्बल 16 कोटींवर पोहोचले आहे. साध्या घरातून आलेल्या या विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने मोठमोठ्या उद्योगपतींचं लक्ष वेधलं आहे. मीत देवरे लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिक्समध्ये रमलेला होता. … Read more

PM-Kisan 21वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांची दिवाळीपूर्वीची वाट पाहणे वाढले,

देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २१ व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपयांची मदत तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते . यापैकी २ हजार रुपयांचा २१वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळेल , अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही . केंद्र सरकारच्या सूत्रांकडून … Read more

आरबीआय अनलिमिटेड नोटा का छापत नाही? जाणून घ्या भारताच्या अर्थव्यवस्थेचं गुपित!

🧾 आरबीआयची स्थापना आणि जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी झाली. सुरुवातीला ती एक खासगी संस्था होती, परंतु १९४९ मध्ये तिचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. आज आरबीआय ही भारताची सेंट्रल बँक आहे जी देशातील आर्थिक स्थैर्य राखते, बँकिंग सिस्टम नियंत्रित करते आणि चलन (करन्सी) जारी करण्याचं काम करते. आरबीआय देशातील चलन … Read more

चिखली व बुलढाणा तालुक्यांना 38 कोटींचा दिलासा, अतिवृष्टी मदत दोन दिवसांत खात्यात

महायुती सरकारचा मोठा दिलासा! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींचं मदत पॅकेज, बुलढाण्यात वाटप सुरू महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिकं नष्ट झाली, शेतीची उत्पादकता घटली आणि हजारो बळीराजे आर्थिक संकटात सापडले. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने आपला शब्द पाळत राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त … Read more