
शेतकऱ्यांना मिळणार ५०,००० ₹ हेक्टरी नुकसान भरपाई – जिल्ह्यानुसार यादी जाहीर!
Crop Anudan Yojana अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापूस, ज्वारी, बाजरी, मका अशा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी, शासनाकडून प्रत्येक शेतकऱ्याला ५०,००० रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे. 🌧️ हवामानाचा फटका आणि पीक नुकसान या हंगामात वेळेआधी आणि अत्याधिक…