राज्यात 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा; 5 फेब्रुवारीला मतदान

महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. यामुळे संबंधित निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी … Read more

सिंचनाला मोठा प्रतिसाद; शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी 90% पर्यंत अनुदान

प्रतिनिधी | कृषी बातमी महेश म्हस्के (पाटील) राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 7,201 पेक्षा अधिक गावांमध्ये राबवला जाणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2.0) शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सूक्ष्म सिंचनावर विशेष भर देण्यात आला असून ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात आहे. या योजनेअंतर्गत पाच हेक्टरपर्यंत जमीनधारणा … Read more

ग्रामपंचायत कर थकबाकीवर मोठा दिलासा 50% करमाफी जाहीर

प्रतिनिधी | ( महेश म्हस्के पाटील ) ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराची थकबाकी असलेल्या निवासी मालमत्ताधारकांसाठी महाराष्ट्र शासनाने थेट 50 टक्के करमाफी जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना एकूण थकबाकीपैकी निम्मी रक्कम भरल्यास उर्वरित 50 टक्के रक्कम पूर्णतः माफ केली जाणार आहे. कोणती आहे योजना? महाराष्ट्र शासनाने 13 … Read more

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक 2025: सत्तासमीकरणांचा प्राथमिक अंदाज

Gavogavi Maharashtra | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सध्या उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार महापौर पदांबाबत महत्त्वाचे सत्तासमीकरण समोर येत आहे. महापौर पदांचा प्राथमिक अंदाज (260 / 288) महाविकास आघाडी एकूण : 42 महायुती एकूण : 193 इतर एकूण स्थिती 288 महानगरपालिकांपैकी 260 ठिकाणी महापौर पदांबाबत प्राथमिक अंदाज स्पष्ट झाला … Read more

लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर–डिसेंबर हप्ता रखडण्याची शक्यता; एकत्रित ३००० मिळणार…?

राज्यातील लाडकी बहीण योजना अंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर 2025 या दोन्ही महिन्यांचे हप्ते अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. दरम्यान, हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे (₹3000) जमा केले जाणार असल्याच्या चर्चा आणि बातम्या समोर येत असल्या तरी प्रत्यक्षात सध्याच्या परिस्थितीत हप्ता लवकर मिळण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सध्या अर्जांची स्क्रुटनी सुरू … Read more

“माझी लाडकी बहीण योजनेचा थकीत हप्ता अखेर मंजूर – 263 कोटींच्या निधीला हिरवा कंदील, लाखो महिलांना दिलासा!”

राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी अतिशय सुखद आणि दिलासादायक अपडेट समोर आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (माझी लाडकी वाहिण) योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा थकलेला हप्ता वितरणासाठी राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. आज ८ डिसेंबर २०२५ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून यासंदर्भातील अधिकृत जीआर जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, एससी प्रवर्गासाठी आवश्यक … Read more

अन्नपूर्णा योजनेच्या गॅस सबसिडीसाठी राज्य सरकारची मोठी मंजुरी

SC-ST महिलांच्या गॅस अनुदानाला चालना राज्यातील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना मिळणाऱ्या तीन मोफत गॅस सिलेंडरच्या प्रलंबित सबसिडीसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 17 नोव्हेंबर 2025 च्या जीआरनुसार SC-ST लाभार्थ्यांसाठी एकूण 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी SC महिलांसाठी 30 कोटी रुपये तातडीने वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडे असलेले प्रलंबित … Read more

शेतकऱ्यांची ई-KYC प्रक्रिया सुरू – VK नंबर कसा मिळवायचा आणि अनुदान कसे मिळणार?

अनुदान व नुकसानभरपाई मिळवण्यासाठी ई-KYC अनिवार्य ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान किंवा नुकसानभरपाई मिळालेली नाही, त्यांनी आपली ई-KYC प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांचे Farmer ID किंवा VK नंबर नसल्यामुळे पेमेंट अडले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी प्रथम VK नंबर तलाठी कार्यालय, माही सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयातून घ्यावा. ई-KYC प्रक्रिया कशी केली जाते? सेवा … Read more

पीएम आवास योजना ग्रामीण: ५०,००० रुपयांचं नवीन अनुदान मंजूर! खात्यात कधी येणार ते बघा!”

पीएम आवास योजना (ग्रामीण) अतिरिक्त अनुदान: ₹50,000 ₹35,000 घरकुल + ₹15,000 सोलरजीआर: 4 एप्रिल 2025, अपडेट 10 नोव्हेंबर 2025 लेखाशीर्ष तयार निधी मागणी सुरूआचारसंहिता काळात नाहीआचारसंहिता संपल्यावर पैसे खात्यात येणार

सायबर गुन्ह्यांमध्ये 14.3% घट..! Airtel च्या उपाययोजनांचा परिणाम..?

आजच्या डिजिटल युगात Airtel सायबर गुन्ह्यांमध्ये 14.3% घट अशी बातमी ऐकली आहे का? एखादी कंपनी ग्राहकांसाठी इतका मोठा बदल करू शकते हे खूप कमी घडतं. पण Airtel ने त्यांच्या “anti-fraud” उपाययोजनांमुळे हा बदल साध्य केला आहे. या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की हे कसे शक्य झाले, काय उपाय म्हणले जात आहेत, या घटमागची तांत्रिक आणि … Read more