५ ऑगस्ट मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ७ धडाकेबाज निर्णय राज्यात मोठे बदल होणार!

मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली घेतलेली बैठक, तरुणांपासून ते कामगारांपर्यंत महत्त्वाचे निर्णय ५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, जे राज्यातील उद्योजक, नागरी सुविधा, कामगार, वसतिगृहे आणि आरोग्य यांवर थेट परिणाम घडवणारे ठरणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच विविध विभागांचे मंत्री या बैठकीस उपस्थित होते. … Read more

“वीज नसली तरी पाणी मिळणार दिवसभर – फक्त १०% भरून घ्या सौर कृषी पंप!”

शेतकऱ्यांनो, सावध व्हा!पावसावर अवलंबून असलेली शेती, वीजेच्या लपंडावात सुकणारी पिकं आणि सरकारकडून येणारी ‘अर्धवट’ मदत – हे सगळं मागे पडण्याची वेळ आली आहे. कारण सध्या एक योजना संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवते आहे – ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’. पण ही संधी चुकवली, तर पुढे पश्चात्तापाशिवाय काही उरणार नाही! 🔥 काय आहे ही योजना जीने शेतकऱ्यांचं … Read more

“लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबणार? ई-केवायसी नाही केली तर पैसा अडकणार!”

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या योजनेतून पुढचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारी वेबसाइटवर केवायसीचा पर्याय दिसू लागला असून, लवकरच ऑनलाईन केवायसी प्रक्रिया सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या केवळ पर्याय दिसतोय पण क्लिक करताच ‘एरर’ दाखवतो – याचा अर्थ प्रक्रिया अजून सुरू … Read more