
“वीज नसली तरी पाणी मिळणार दिवसभर – फक्त १०% भरून घ्या सौर कृषी पंप!”
शेतकऱ्यांनो, सावध व्हा!पावसावर अवलंबून असलेली शेती, वीजेच्या लपंडावात सुकणारी पिकं आणि सरकारकडून येणारी ‘अर्धवट’ मदत – हे सगळं मागे पडण्याची वेळ आली आहे. कारण सध्या एक योजना संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवते आहे – ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’. पण ही संधी चुकवली, तर पुढे पश्चात्तापाशिवाय काही उरणार नाही! 🔥 काय आहे ही योजना जीने शेतकऱ्यांचं…